Breaking News
recent

विश्व हिंदू परिषद व बजरंग दल कडून जेहादि मानसिकतेचा पुतळा जाळून केला तीव्र निषेध

 


 मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे

 विश्व हिंदू परिषद व बजरंग दल कडून जेहादि मानसिकतेचा  पुतळा जाळून केला तीव्र निषेध  विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालय मलकापूर येथे इस्लामी जिहादी मानसिकतेचा पुतळा जाळून महामहिम राष्ट्रपती महोदय यांना उपविभागीय अधिकारी मलकापूर यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले. उदयपूरमध्ये, नूपुर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट टाकली होती सदर विषया वरुन दुकानात घुसून एका हिंदू तरुणाची इस्लामिक जिहादींनी निर्घृण हत्या फेसबुक लाइव करुण केली.

   तसेच भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना जीवेमारण्याची धमकी देण्यात आली आहे तेही देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिले आहे.  या घटनेने संपूर्ण देशातील हिंदू समाज दुखावला आहे.  मृत कन्हैयाला गेल्या 7 दिवसांपासून इस्लामिक जिहादींकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या, त्यांनी संबंधित पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती, मात्र मुस्लिम तुष्टीकरणामुळे पोलीस प्रशासनाने कन्हैयाला कोणत्याही प्रकारची सुरक्षा पुरवली नाही.

    राजस्थान हा हिंदू समाजासाठी दहशतीचा समानार्थी शब्द बनला आहे.  सिमी या दहशतवादी संघटनेचा अवतार, कट्टरवादी इस्लामिक संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) ची कमालीची सक्रियता आणि त्यांच्या मतांच्या लालसेने राजस्थानचे गेहलोत सरकार त्यांच्या असंवैधानिक दुष्कृत्यांकडे दुर्लक्षच करत नाही तर हिंदू समाजावर आणखी अत्याचार करण्यास प्रोत्साहित करत आहे.

    गेल्या काही वर्षांपासून राजस्थानातील हिंदू समाजाला षड्यंत्र रचून दहशत आणि छळण्यात येत आहे.  इस्लामी दहशतवाद्यांना राज्य सरकारचा उघड पाठिंबा आहे. राजस्थानमध्ये हिंदूंवर पद्धतशीर हल्ले होत आहेत.  भगवान श्री रामाचे अवतार श्री राम नवमीच्या मिरवणुकांवर दगडफेक आणि हल्ले करण्यात आले.  त्यामुळे अनेक ठिकाणी संचारबंदी लागू करावी लागली. 

    राजस्थानमध्ये तणावाचे वातावरण आहे.  हिंदू समाजाने संयम राखला, त्यामुळे कोणताही मोठा अनुचित प्रकार घडला नाही.  त्यानंतर काही ठिकाणी हनुमान जयंतीच्या मिरवणुकांवर दगडफेकही झाली. बुंदी मे मौलाना मुफ्ती नदीम व इतर मुस्लिम लोकांकडून पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत बुंदी येथे पोलीस प्रशासन    व जिल्हाधिकारी कार्यालयात हिंदू समाजाला उघडपणे हिंसाचाराची धमकी देण्यात आली.  मौलाना मुफ्ती नदीमसह सर्व  मुस्लिमांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.  


 विश्व हिंदू परिषद व बजरंग दल  निषेध करत आहे.

आणि महामहिम राष्ट्रपतींकडे मागणी 

  1. राजस्थानचे गेहलोत सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी.

 2 कन्हैया लाल या दोन भावांच्या हत्येची सीबीआय चौकशी करून मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी. 

3. सिमी या कट्टरवादी इस्लामिक संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफ) संपूर्ण वर देशात बंदी आणावी .

 4 राजस्थानमध्ये राहणाऱ्या देशद्रोही समाजकंटकांची ओळख पटवून त्या सर्वांवर कायदेशीर कारवाई करा. 

 5. मृतांच्या नातेवाईकांना पाच कोटी रुपयांची भरपाई देण्याचा आदेश जारी करा. असे निवेदनात नमूद केले आहे.

 निवेदनावर विश्व हिंदू परिषद,बजरंग दल, भारतीय जनता पार्टी, हनुमान सेना, तसेच हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Powered by Blogger.